रणजी चषक स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात विक्रमी ५००वा सामना खेळल्यानंतर बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला चांगलेच झुंजावे लागले. बाद फेरीसाठी त्रिपुराविरुद्धविजय अनिवार्य असलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईकरांनी अपेक्षित कामगिरी करताना तिस-याच दिवशी १० व ...
राज्यात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात २८ टक्के नागरिकांना तंबाखू सेवनाने मुख कर्करोग (कॅन्सर) झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने मौखिक कॅन्सर पूर्वावस्थेत ओळखण्यासाठी ३० वर्षांवरील नागरिकांची मुख कॅन्सर तपासणी मोहीम सुरू केली जात आ ...
ब्रेन डेड अवस्थेतील मुकेश अमृतलाल पिंजानी यांचे हृदय, यकृत व मूत्रपिंड सोमवारी दुपारी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई व नागपूरला पाठविण्यात आले, तर नेत्रदानानंतर नेत्रपटल जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रविभागात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) समारोप उद्या मंगळवारी सायंकाळी होत आहे. समारोपावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव तथा पर्सनलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मामित केले जाणार आहे. ...
सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि कोळसा हब यावरुन गोव्यात वातावरण तापत चालले आहे. राष्ट्रीयीकरण झाल्यास नद्यांवरील सर्व हक्क केंद्र सरकारकडे जातील तसेच मच्छिमारांचे उदरनिर्वाहाचे साधनही नष्ट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. ...
घरांच्या व्यवहारांसंदर्भात आॅनलाइन नोंदणीचे सर्व्हर वीस दिवसांपासून कूर्मगतीने सुरु असल्याने शेकडो ग्राहक हैराण झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा सर्व्हर बंद पडते, सुरु झाल्यास त्याची गती मंदावलेली असल्याने दिवस वाया जात असल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेव ...
गोव्यात होऊ घातलेल्या सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला सर्व स्तरांतून वाढता विरोध होत असतानाच या प्रकल्पाला गोव्यातील काँग्रेसनेही विरोध केला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी करणारे पत्र गोव्यातील काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन ...
रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी केलेली असतांनाच अवैधपणे पार्क केलेल्या दुचाकींमुळेही नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांना या अवैध पार्किंगचा त्रास होत आहे. ...
तेलंगणा राज्यात आलेल्या बोंडअळीच्या संकटाने राज्यासह गुजरातही व्यापले. यामुळे राज्यातील ७० लाख कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी पंचसूत्रीचा तोडगा शेतकरी मिशनद्वारा मुख्यमंत्र्यांना शनिवारी दिलेल्या अहवालात सुचविण्यात आला. ...