किरण खेर यांनी पीडित तरुणीला सल्ला देताना, ऑटोरिक्षात आधीपासूनच तीनजण बसले असताना पाहिल्यावर तिने रिक्षात बसायला नको होतं असं म्हटलं आहे. किरण खेर यांच्या वक्तव्याचा निषेध होत असून, टीका केली जात आहे. ...
गत वर्षी १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबरदरम्यान बाजार समित्यांत सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे; परंतु बाजार समित्यांकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांत चुका असल्याने आता बँका आणि प्रशासनाची चांगलीच पंचाईत झ ...
आधुनिक युगात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यासह तत्सम बाबींचा उद्रेक झाला असला तरी वाचनाला आजही पर्याय नाही. रोजचे वृत्तपत्र वाचले तरी ज्ञानात मोलाची भर पडते. ...
विराटने 62 कसोटी सामन्यांमध्ये 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतकांच्या मदतीने 1975 धावा केल्या आहेत. पाच हजार धावा पुर्ण करण्यासाठी विराटला फक्त 25 धावांची गरज आहे. 25 धावा करताच विराट कोहलीन पाच हजार धावा करणारा 11 वा खेळाडू ठरणार आहे. ...