पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. ...
'मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल', असा इशारा संजय निरुप ...
नुकतेच लग्न झालेल्या एका नवरदेवाला पोलिसांनी विना हेल्मेट गाडी चालविताना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरच त्याची शाळा घेऊन त्याला वाहतुकीचे धडेही दिले. ...
अबोली कुलकर्णी ‘क्लासमेट्स’,‘क्षणभर विश्रांती’,‘झेंडा’,‘साडे माडे तीन’, ‘अर्जुन’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात झळकलेला चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता सचित पाटील याने ... ...
भारतीय चित्रपटावर बंदीची मागणी करण्यापेक्षा बलात्कारासारख्या गोष्टींवर बंदीची मागणी का करत नाहीत असा अजब प्रश्न ईशा गुप्ताने विचारला आहे. ईशा गुप्ताच्या या वक्तव्याचा ट्विटरकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ...