वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नाही तर राज्यातील सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध असून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्धा ...
पुणे : प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उभे राहून जनतेला चांगला पर्याय देण्याचा निर्धार करीत संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ता महामेळाव्यात राज्यात 2019मध्ये होणा-या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. ...
मडगाव : तामिळनाडूला आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम आता गोव्यातही होऊ लागला असून, रविवारी किनारपट्टीभागात उभारलेल्या शॉकमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडून त्यात लाखोंची हानी झाली. ...
नागपूर : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादानंतर नातेवाईकांसह सासरी आलेल्या सुनेने तिच्या सासूला धक्काबुक्की करून १३ लाखांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी दिली. ...
ठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबई- भारतीय जनता पार्टीच्या ट्विटर हँडलवरून कोणतेही ट्विट केले नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्विट प्रसिद्ध होण्याचा रविवारचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा ते हॅक तर झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश प्रवक्त ...
यवतमाळ : रस्ते हे विकासाचे केंद्रबिंदू आहे. नागरिकांना ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते, त्या रस्त्यांचाही समावेश होतो. रस्ते पाहून लोकांकडूनच कौतुकाची थाप मिळाली पाहिजे, असे आदर्शवत रस्ते बांधण्याला सरकारचे प्राधान्य आहे. ...