लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जळगाव : नशिराबादजवळ दोन कारची धडक, चार जणांची मृत्यू - Marathi News | Two car strikes near Nashirabad; Death of fours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : नशिराबादजवळ दोन कारची धडक, चार जणांची मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादनजीक बुधवारी मध्यरात्रीनंतर दोन कारची समोरासमोर धडक झाली. त्यात चार जण ठार तर पाच जखमी झाल्याची प्राथमिक माहिती  आहे. ...

अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता - Marathi News | Amit Shah's tour Tension in Bengal ;; The possibility of blaming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. ...

आसाममधील एनआरसीमधून ४० लाख लोकांना वगळल्यास गृहयुद्ध पेटेल - ममता बॅनर्जी  - Marathi News | Civil war in Assam, if left out of 4 million people in Assam, Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममधील एनआरसीमधून ४० लाख लोकांना वगळल्यास गृहयुद्ध पेटेल - ममता बॅनर्जी 

आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) ४० लाख लोकांना वगळल्यास यादवी वा गृहयुद्ध होईल, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे खळबळ उडाली असून, भाजपा व काँग्रेसनेही तणावाचे वातावरण निर्माण करू नका, असा इशार ...

राज्य मानवी हक्क आयोगच हक्काच्या प्रतीक्षेत!; सरकारचे दुर्लक्ष - Marathi News | State Human Rights Commission awaiting the claim! Neglect of government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मानवी हक्क आयोगच हक्काच्या प्रतीक्षेत!; सरकारचे दुर्लक्ष

राज्यातील कोणत्याही नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या व संविधानिक दर्जा असलेला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातील अनेक महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत. ...

विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी नेस वाडिया न्यायालयात - Marathi News | In Ness Wadia court to cancel the crime of molestation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी नेस वाडिया न्यायालयात

बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नोंदविलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करावा, यासाठी नेस वाडिया यांनी बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने प्रीती झिंटा हिला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

मंत्रालयाबाहेर वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न; ५० वर्षांनी जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने उचलले पाऊल - Marathi News | Elderly attempt to suicide outside ministry; The steps taken after 50 years have passed against the result of the land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयाबाहेर वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न; ५० वर्षांनी जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने उचलले पाऊल

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र सुरू असून, बुधवारी बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे या महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...

राज्यातील शांतता क्षेत्रे ठरविली का? - उच्च न्यायालय - Marathi News | Did the state of peace areas decide? - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील शांतता क्षेत्रे ठरविली का? - उच्च न्यायालय

सुधारित ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार, राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित केली का, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केला. ध्वनिप्रदूषणाच्या सुधारित नियमांमुळे यापूर्वीची राज्यातील सर्व ‘शांतता क्षेत्र’ रद्द केली आह ...

जात पडताळणी प्रकरणी ना निलंबन, ना बदली! - Marathi News | Suspension of the caste verification case, no replacement! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात पडताळणी प्रकरणी ना निलंबन, ना बदली!

वांद्रे, मुंबई येथील जात पडताळणी समितीच्या अधिका-यांनी सगुण नाईक यांना लाच मागितली आणि नाईक यांनी ती न दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे सांगत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (१६ जुलै) अनिल परब यांनी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली होती. ...

महागाईच्या चिंतेमुळे रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा वाढविला व्याजदर - Marathi News |  Reserve Bank raised interest rates for the second consecutive day due to inflation worries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईच्या चिंतेमुळे रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा वाढविला व्याजदर

महागाईची प्रचंड चिंता असल्याने बँकेने सलग दुस-यांदा रेपो दरात (बँकांना दिल्या जाणा-या कर्जावरील व्याज दर) पाव टक्का वाढ केली. सलग दोन द्वैमासिक पतधोरणात दर वाढ करण्याचा हा निर्णय बँकेने आॅक्टोबर २०१३ नंतर पहिल्यांदाच घेतला आहे. ...