त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण एखादी छोटीशी चुकही त्वचेच्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते. आहारात समतोल नसणं, धावपळीची जीवनशैली, प्रदूषण आणि धूळ-मातीमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
फोन टॅप तर होत नाही ना असा संशय येतो. अशावेळी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण माहितीच्या अधिकाराखाली ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे यासंबंधी आपण माहिती मागू शकतो. ...
परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. ...
दुधाला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानीसह विविध शेतकरी संघटनांनी जुलै महिन्यात दूध बंद आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान जाहीर केले. ...