महारेरा कायद्यांतर्गत नोंदणी न करण्यात आलेले प्रकल्पही या कायद्याच्या कक्षेत येतील, अशी माहिती महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. ...
मनात आणले तर मराठा आरक्षणासाठी आज वटहुकूम काढता येईल. पण ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करेल. ...
भारताने प्रत्यार्पणासाठी दाखल केलेल्या प्रकरणात आपण दयेसाठी अर्ज केलेला नाही व बँकांची सर्व देणी चुकती करण्यास तयार असल्याचे बँकांची कर्जे बुडवून फरार झालेला विजय मल्ल्या याने मंगळवारी येथे सांगितले. ...
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी १४ आॅगस्ट ८५ रोजी विद्यार्थी जो ‘आसाम करार’ केला, त्याचा आत्मा नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स द्वारे आसामातील नागरिक निश्चित करून, परदेशी घुसखोरा देशाबाहेर व मतदारयादीतून बाहेर काढणे होता. ...
इंग्लंडविरुद्ध आजपासून (बुधवार) प्रारंभ होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ विदेशातील निराशाजनक कामगिरीचा कलंक मिटविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
मॅक्सिकोमध्ये एरोमॅक्सिको विमानाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान, या अपघातानंतर विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ...
डिजिटलच्या जमान्यात केवळ ग्रामपंचायत ‘पेपरलेस’ करून समाधान मानणे चुकीचे ठरेल. गटारमुक्त व डासमुक्त गाव ही प्रत्येक खेड्याची गरज आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात डासमुक्तीचे ‘भारुड’ चांगलेच रंगात आले आहे... ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्रात नवा राजकीय अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या इराद्यानुसार फासे पडले, तर बहुजन समाज पक्ष नेत्या मायावती महाराष्ट्रात महत्त्वाची राजकीय भूमिका निभावतील. ...
पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी मुंबईसह केरळमधील कन्नूर व तामिळनाडूतील मुट्टापुल्लयम या स्थानकांवर रेल्वेच्या डब्यामध्ये कॅफेटेरिया सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याला कोचटेरिया असे नाव देण्यात येणार आहे. ...