संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ...
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. ...
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलात लागलेली आग काही दिवसांपूर्वी विझली असली तरी आता ही आग कशामुळे लागली याच्या संशयाचा धूर मात्र आता पसरू लागला आहे. ...
आता ९0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला तब्बल ६८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचा तर दारूण पराभव (केवळ १५ जागा) झाला. बसपा व अजित जोगी यांच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी काँग्रेसला राज्यात धोका नाही. ...
पंचम आणि इलायची हे दोघे अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण त्याची ही भावना एकमेकांकडे कधी व्यक्त केली नाहीये. पण आता ते दोघे आपल्या भावनांविषयी एकमेकांना सांगणार आहेत. ...