सत्ताविरोधी वातारवरणाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला जेवढ्या मोठ्या पराभवाची अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त फरकाने मिझोराममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. ...
केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे. ...