भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे 8-9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ...
मुंबई उच्च न्यायालयाने सातत्याने बेकायदा बॅनर व बॅनरबाज लोकप्रतिनिधी आदींवर कारवाईचे आदेश देऊन देखील मीरा भाईंदर मध्ये सर्रास बेकायदा बॅनर लावले जात आहेत ...
आपल्या स्विंग गोलंदाजीने त्याने अनेकांना भूरळ पाडली होती. पण सध्याच्या घडीला तो भारतीय संघाबाहेर आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये भारताकडून तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...
सावंतवाडी-मळगाव येथील रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळूनही या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडत स्थानकप्रमुखांना निवेदन देण्यात आले. ...