चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन् ...
राज्यात मागील काही दिवसांपासून येत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...
तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस इंटरनेट आणि सोशल माध्यमाचा वापर वाढत असताना त्याच्याबरोबरीने सायबर गुन्हयांचे प्रमाणही वाढत चालले आहे. या गुन्हयांमध्ये युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय असून, अल्पवयीन विद्यार्थीही गुन्हयांचे बळी ठरत आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2018 मध्ये घेतल्या जाणा-या दहावीच्या परीक्षेचे अर्ज येत्या 16 आॅक्टोबरपासून आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ...
परिक्षा देण्यासाठी निघालेल्या तीन शालेय विद्यार्थीनींना एका भरधाव मोटारीने विरूद्ध दिशेला जावून चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला तर एक जखमी आहे. बारामती मोरगाव रस्त्यावर गुरुवारी (दि. १२) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. ...
अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. ...
१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटातून बाद फेरी निश्चित केलेल्या पॅराग्वेने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात तुर्की संघाचा ३-१ असा पराभव करुन गटविजेतेपद पटकावले. ...
सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव खूप लक्षवेधी ठरत असून आपल्या फिरकीने तो भारतीय संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याच्या या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे ...
नांदेडच्या निकालांनी काँग्रेससाठी सध्याच्या घडीला आत्मविश्वास आणि हुरूप वाढवणाऱ्या ऑक्सिजनचे काम केले आहे. तर निवडणुका एके निवडणुका राजकारण करणाऱ्या आणि जनतेला गृहित धरणाऱ्या भाजपाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ...
यापुढील काळात राष्ट्रीय समाज पक्षाशिवाय कोणत्याही पक्षासाठी वाटचाल सुकर असणार नाही. कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करीत पक्ष संघटनेची बुथ पातळीपर्यंत बांधणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी येथ ...