सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे अधिकार मान्य करतानाच, नायब राज्यपालांनी सरकारच्या सल्ल्याने वागावे, असे सांगितले असूनही दिल्ली सरकारचे प्रशासन साफ कोलमडले आहे. अ ...
गंभीर गुन्ह्यांसह महिला, वयोवृद्ध आणि मुलांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांचे काम वेगाने होण्यासाठी महाराष्ट्राने सर्वात जास्त जलदगती न्यायालये (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करून दुसरे स्थान मिळवले आहे. ...
गेल्या चार वर्षाच्या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात लढल्या गेलेल्या खटल्यांवरील झालेला खर्च आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या तुलनेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. ...
झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केलेल्या मारहाणीनंतर भाजपला धारेवर धरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक अनोखा उपाय शोधला. ...
इयत्ता ५ वी आणि ८वीची वार्षिक परीक्षा घेण्याची आणि त्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच इयत्तेत ठेवण्याची मुभा शाळांना देणारी कायदा दुरुस्ती लोकसभेने बुधवारी मंजूर केली. ...
हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले. ...
बालविवाह पूर्णपणे अवैध ठरविण्यासाठी बालविवाहविरोधी कायद्यातील तिसऱ्या कलमात दुरुस्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय महिला व बालकल्याण खात्यातर्फे लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर केला जाणार आहे, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. ...