पुण्यातील केंद्रीय विद्यालयामध्ये भारतात पहिल्यांदाच तब्बल दाेन हजार मुलं, मुली तसेच पुरुष अाणि महिलांमध्ये स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी जनजागृती करण्यात अाली. ...
२४ किलोमीटरची मेट्रोलाईन तयार करण्यासाठी साधारण ४ वर्ष लागतात. परंतु, हिंजवडी क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवले आहे. ...
नाशिक : विवाहाबाबत प्रत्येकाच्या तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाईलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडीयामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तींबरोबर संवाद साधून त्याच्य ...
बार्शी-मुरुड राज्य मार्गावरील मुरुड-अकोला नजिक पुलावरून भरधाव वेगातील कार सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोसळली. या भीषण अपघातात कारमधील ५ जण जागीच ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ...