मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात संपादित झालेल्या नीलेश फार्मला अभय देण्याचे कारस्थान सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात उघड झाली आहे. ...
पर्यटन वाढीद्वारे रोजगार निर्माण करण्यासाठी शासन काट्यवधी रु पयांचा खर्च एके ठिकाणी करीत असताना पालघर जिल्हाधिका-यांनी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आदीं पासून १ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करीत पर्यटकांना ...
राज्य सरकारने कायदा करून केलेल्या प्लॅस्टिकबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. सुरुवातीला पूर्णत:, नंतर अंशत: वगळून व आता पुन्हा तयारीसाठी म्हणून तीन महिन्यांची मुदतवाढ अशा धरसोडपणामुळे नागरिक तसेच व्यापारी, व्यावसायिकांकडून प्लॅस्टिकचा पुन्हा सर्रास वापर ...
प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि ग्राहकाला दोन रुपये द्या, असा नियम दुकानदारांना शासनाने घालून दिला असताना प्रत्यक्षात ग्राहक काही केल्या प्लॅस्टिकची बाटली दुकानदाराला आणून देईनात. ...
मराठी सारस्वतांच्या महामेळ्यामध्ये आजही समाजातील अनेक दुर्लक्षित घटक साहित्यिक अंगाने उपेक्षितच राहिलेले आहेत. त्यांच्या जगण्याच्या आणि अस्तित्वाच्या आसपासही अनेकांची लेखणी पोहोचू शकलेली नाही. अशा उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी, गे-लेस्बि ...
वर्षातून एकदा तरी पायी चालत जाऊन विठूरायाचे दर्शन व्हावे, ही अनेकांची मनोकामना असते. त्यातूनच आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालख्या, दिंड्या यामध्ये युवक, वयोवृद्ध नागरिक, महिला, सहभागी होतात. यामधे अपंग, दोन्ही पाय नसलेले वृद्ध नागरिकही सहभागी झाले आहेत. ...
भारतीय राज्यघटनेत सरन्यायाधीशांचे नेमके स्थान काय? त्यांचे अधिकार काय? उच्च घटनात्मक पदाची बूज राखून सरन्यायाधीश नेहमीच आपले अधिकार वापरताना सचोटीने आणि निष्पक्षतेने वागतील, असा विश्वास टाकला जाऊ शकतो का? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देताना सर्व ...