शिक्षणासारख्या पवित्र कामात शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त काही राजकीय लोकांची लुडबुड वाढल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असल्याची टीका दिलीपराव वळसे पाटील यांनी केली. ...
केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत. ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच बसस्थानक परिसरात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. ...
गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. ...
जगाच्या नकाशावर लौकिक मिळवलेल्या कळंगुट किनारा पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा केला. ...
‘इंडियन आयडॉल’ या म्युझिक रिअॅलिटी शोच्या दहाव्या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आला. आज रंगलेल्या ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये सलमान अली याला विजेता घोषित करण्यात आले. ...