‘आगीतून निघून फुफाटयात जाणे’ ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. या म्हणीला सार्थ ठरवणारा काहीसा हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपट बरेच झाले मात्र, चित्रपटातील विनोदाबरोबरच एक रंजकपणा सीन्समध्ये असतो. पण, ‘खजूर पे अटके’ ...
एरिकाने मालिका व्यतिरिक्त हिंदी,तामिळ,तेलुगु आणि कन्नड सिनेमातही तिने काम केले आहे.2011 मध्ये पार पडलेल्या फेमिना मिस इंडियातही ती सहभागी झाली होती. ...
'अष्टवक्र' या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद अशी सर्वव्यापी जबाबदारी प्रदीप साळुंके यांनी सांभाळली आहे. त्यांनी सिनेमाच्या बांधणी करता तब्बल तीन वर्षांचे अथक परिश्रम घेतले आहेत. ...