कर्जबाजारीपणाला कंटाळून कंटाळून मोहननगर येथून शिंदे कुटुंबातील चारजण 5 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली असल्याने खळबळ उडाली आहे. ...
रामभक्त हनुमानाच्या जातीवरुन सुरू झालेला वाद संपुष्टात येण्याचं नाव घेत नाहीय. यासंदर्भात आता भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ...
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो किंवा नवरा बायको.... भांडणं तर होणारचं. असं म्हणतात की, भांडल्याने प्रेम वाढतं. पण अनेकदा ही भांडणंच नातं तुटण्याचं कारण बनतात. ...
पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता.संगीत सेरेमनीत दोघांचा साखरपुडाही झाला. कुणालने गुडघ्यावर बसून भारतीला प्रपोज केले आणि अंगठी घातली. रिंग घालताना भारती इमोशनल झाल्याचे पाहायला मिळाले होते. ...