१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे. ...
महागाई अजून कमी झालेली नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांच्या कामाचे रिझल्ट येण्यास वेळ लागेल. मोदींना अजून 5 वर्षे मिळाली तर ते बदल दिसून येऊ शकतील असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट क ...
रविवारी पहाटे म्हापसा शहरापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या आसगाव येथील धोकादायक वळणावर गाडीला झालेल्या अपघातात वाहन चालकासहित दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. ...
रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर रायपूर (छत्तीसगड) मध्ये एका आरोपीने बलात्कार केला. दोन वर्षांनंतर या प्रकरणाची पीडित मुलीने वाच्यता केली. ...
मुंबई- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला जाणारी लोकल दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मशीद बंदर स्टेशनजवळ रुळावरून घसरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेचाही खोळंबा झाला ...
आसाममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली आहे. ...
कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली. ...
बॉलिवूड सेलेब्स नेहमीच त्यांच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. एअरपोर्ट जिमच्या बाहेर पडतानाचा त्यांचा लूक चर्चेचा विषय बनतो. गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सच्या या अदा... ...