राज्याला मुख्यमंत्रीच नाही व मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नाहीत. यामुळे सरकारी कारभार ठप्प झाला असून राज्यात जो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. ...
समृद्धी महामार्गात गेलेल्या शेत जमीनीच्या मुल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेल्या किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे (४७) यांनी ११ मे रोजी दुपारी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण झालेल्या प्रश्नाला गृह खातेच जबाबदार असल्याचा आरोप करून या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. ...
राज्यातील खनिज खाण घोटाळा प्रकरणी जबाबदार धरून गोवा फाऊंडेशन ह्या संस्थेने आपल्या काही समर्थक आंदोलकांना सोबत घेऊन शनिवारी सायंकाळी खाण खात्याच्या पणजीतील मुख्यालयाला कुलूप लावण्याची कृती केली. ...
पुणे : औरंगाबाद हिंसाचाराप्रकरणी नागरिकांना शांततेचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले अाहे. पुण्यातील विधान भवन येथे ... ...