राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाचे दुष्टचक्र कायम आहे. अशावेळी शेतक-यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली तरी लाभ दिला जाईल, असे शासनाने जाहीर केले ...
महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावात विकासाची कामे होण्यासाठी भोईर यांनी मुख्यमंत्री, तसेच नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानूसार पायाभूत सोयी सुविधांकरीता दोन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ...
काल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागली आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चारजण होरपळून गंभीर जखमी झाले. ...
कोणाच्याही कम्प्युटर, कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासंदर्भात देशातील महत्त्वाच्या 10 तपास यंत्रणांना सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकाराच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. ...