राज्यातील दोन लाख 10 हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे अंगणवाडय़ा उघडणार नाहीत. अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवा ...
पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांच ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी अनेक वेळा आलो आहे. येथे निसर्गाचा खरा खजिना पर्यटनात आहे. त्यामुळे या निसर्गाचा फायदा पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी मला येथील पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग ब्रँड अॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल, असे मत प्रसिद्ध अभिनेते ...
भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांचे आज (रविवार) निधन झाले. माजी उपमहापौर राहिलेल्या शैलजा गिरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शैलजा गिरकर कांदिवली पश्चिम मतदारसंघाचं भाजपाकडून प्रतिनिधित्व करत होत्या. ...
जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मुख्य धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी झाले. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये प्रदीपकुमार भाऊसाहेब पाटील (३५) व अवधूत महा ...
शहरातील रस्त्यांवर खास गुलाबी रंगाची रिक्षा फक्त महिला प्रवाशांसाठीच आणि महिलाच चालविणार, अशी अपेक्षा काही महिन्यांपूर्वी व्यक्त होत होती; परंतु प्रत्यक्षात या रिक्षा पुरुष चालक पुरुष प्रवाशांनाच घेऊन चालवीत आहेत. या रिक्षात पुरुषांचेच राज्य असल्याचे ...
पावसाने ओढ दिली असतानाही सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने आपल्या जिद्दीने सीताफळाचे चांगले उत्पादन घेतले असून, त्यांनी मार्केटयार्डात आणलेल्या सीताफळांपैकी तब्बल ७६ किलोच्या सीताफळास १५१ रुपये भाव मिळाला असून प्रत्येक सीताफळ हे तब्बल ६०० ग्रॅम इ ...
जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागीरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांच्या परिसरावर १५ किमी अंतराचा तीव्र जलढग निर्माण झाला असल्याने विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र ...