मोबाईल कंपन्यांच्या दरात पारदर्शकता येण्यासह सर्व कंपन्यांचे प्लॅन एकाच ठिकाणी पाहता यावे यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण म्हणजेच ट्रायने पुढाकार घेतला आहे. ...
तो अचानक सोशल मीडियात चर्चेत आलाय. तो चर्चेत येण्याचं कारण 'रेस 3' सिनेमातील एक डायलॉग ठरलाय. त्याने रेस 3 सिनेमातील एक डायलॉग ट्विट केलाय आणि त्यावरुन यूजर्सने त्याला ट्रोल केलंय. ...
मालदिवमध्ये चीन बंदर बांधण्याच्या हालचाली करत असून दिएगो गार्सियाप्रमाणे येथे नाविक तळाची तयारीही चीनची आहे. त्यामुळे या प्रदेशात भारताची हेलिकॉप्टर्स दूर करण्यास मालदिवने सांगितले असावे. ...