साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. ...
१० दिवसांचा कालवधी उलटून ही ठाकूर यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल कोणतेही उत्तर दिले नाही. तर, याविषयी भाजपच्या प्रदेश समितीमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. ...