उजनी धरणावर हजार मेगावॉटचा तरंगता सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा तरंगता सौर प्रकल्प उभारल्यानंतर एका वर्षात कमीत कमी १ टीएमसी पाण्याचे बाष्पीकरण टाळून पाण्याची बचत करता येईल. ...
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व प्रकारच्या पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. ...
शिरूर-शिक्रापूर पुणे हा मार्ग आठपदरी होणार असून यासाठी सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. ...
राजगुरुनगर येथील राजगुरुनगर एसटी आगारातून बुधवारी (दि. २६) राजगुरुनगर ते पंढरपूर या आलिशान व आरामदायी एसटी बससेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. ...
शाळा, विद्यालय, कॉलेजच्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाने वर्षभरात अकराशे दहा प्रतिबंधात्मक कारवाया खेड, मंचर, चाकण व आळंदी या परिसरात केल्या आहेत. ...