वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीने पहिल्या पात्रता फेरीत तैपेईच्या जेसन जूंगचा ६-१, ५-७, ६-२ गुणांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभव करून महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे. ...
दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने नवीन नियम लागू करताना ग्राहक व तळागाळातील केबल व्यावसायिकांचा विचार करण्याऐवजी केवळ ब्रॉडकास्टर्सच्या हिताचा विचार केला आहे. ...
भारतात असणारी धरणांची संख्याही इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे भारतात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आतापासूनच विचार करून कृतिकार्यक्रम हाती घेणे आवश्यक बनले आहे. ...
शेट्टी म्हणाले की, साखर उद्योगासाठी यापुढे पॅकेज देणार नाही म्हणणाऱ्या गडकरींनी कारखाने व साखर उद्योगातून मिळालेल्या कराचे काय केले, हे जनतेला सांगावे. ...
लोकसभेबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेचीही निवडणूक घ्या आणि दोन्ही निवडणुकात युतीमध्ये आम्हाला ५० टक्के जागा लढायला द्या, असा प्रस्ताव शिवसेनेकडून दिला जाऊ शकतो. ...