तोट्यात असलेल्या एअर इंडिया या सरकारी विमानसेवा कंपनीच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार झाला आहे. कंपनीला सर्वसमावेश आर्थिक पॅकेज देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे, ...
बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या नैसर्गिक आणि वनौषधी (नॅचरल अँड हर्बल) उत्पादन क्षेत्रात उतरल्यामुळे मार्च २०१८ ला संपलेल्या वित्त वर्षात रामदेव बाबा यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद कंपनीची विक्री आणि नफा यात मोठी घट झाली आहे. ...
आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणण्याचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. ...
उत्तर प्रदेशातील तीन मंत्र्यांच्या स्वीय सचिवांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले ...
भारत सरकारची जबाबदारी सीमेवरचा बंदोबस्त मजबूत करून पूर्ण होणारी नाही. सरकारला देशातील धार्मिक दुहीही थांबवावी लागेल. हिंदुत्ववाद्यांच्या उद्योगांनाही प्रसंगी चाप लावावा लागेल. ...
नुकताच देशभर संविधान दिवस साजरा करण्यात आला. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच.आर. खन्ना यांची स्वाभाविक आठवण होते. आणीबाणीच्या काळात १९७६ साली सर्वोच्च न्यायालयात जी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती, त्यात त्यांनी स्वत:चे भिन्न म ...
मुक्त विद्यालय ही संकल्पना सध्या भारताच्या शिक्षणक्षेत्रात रुंजी घालत आहे. गेली काही वर्षे यावर चर्चा सुरू आहे. दोनएक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केंद्रीय मुक्त विद्यालयाच्या धर्तीवर राज्य मुक्त विद्यालय मंडळ सुरू ...
आपण देवाची प्रार्थना करतो. देव ती प्रार्थना ऐकतो. आपल्या इच्छा पूर्ण करतो, अशी आपली श्रद्धा असते. प्रार्थना करणे ही फक्त मन मोकळे करण्याची उपचार पद्धती नाही, तर देवाबरोबर एक चांगला नातेसंबंध जोडण्याचा मार्ग आहे. ...
राज्य सरकारने आज सातवा वेतन आयोग लागू करताना घरभाडे भत्ता हा केंद्र सरकारप्रमाणे देण्याची भूमिका घेत त्यात वाढ करीत औदार्य दाखविले पण तीन वर्षांची थकबाकी न देण्याचा निर्णय घेऊन हात आखडताही घेतला आहे. ...