राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामाची मागणी होताच कोणताही विलंब न लावता एक-दीड ते पाच किलोमीटर परिसरात तातडीने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यां ...
राजपत्रित अधिकारी महासंघाने ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली असली तरी शुक्रवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. ...
धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखुबाई आणि मुलाला पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौ-यावेळी डांबून ठेवले, ही अघोषीत आणीबाणी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली आहे. ...
भारिप-बमंसच्या एमआयएमसोबतच्या मैत्रीमुळे काँग्रेससोबत महाआघाडीची शक्यता संपली असल्यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी शेगावात शिक्कामोर्तबच केले. ...
भारतीय उपचार पद्धतींसाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसीन बिल २०१८’ला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, आयुर्वेद, युनानी, सिद्धा व स्वोरिगपाच्या परीक्षेसाठी नवीन बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पक्षाचा १३४ वा स्थापना दिन येथील अकबर मार्गावरील पक्ष मुख्यालयात शुक्रवारी केक कापून साजरा केला. यावेळी अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत शेतक-यांमधील असंतोषाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी त्याची चुणूक दाखवून दिली आहे. ...
भारताने भूतानला त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग यांच्यात शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. ...
कांदा निर्यातीवर देण्यात येणारी ५ टक्के सबसिडी वाढवून १० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...