राजस्थानमध्ये झालेल्या वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली. ...
महिलांना केसगळतीसोबतच आणखी एका गोष्टीची नेहमी भीती असते ती म्हणजे डॅंड्रफची. केसा वेगवेगळ्या कारणांनी सतत होणारा कोंडा हा अनेकांसाठी डोकेदुखीचच कारण आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे साडेतीन महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ...
भाजपा, हिंदुत्ववादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने कठोर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
‘कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अॅँथनी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे डायलॉग लिहणा-या कादर खान यांच्यासाठी बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. ...