दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला. ...
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं, मैदानावर काहीही होऊ शकतं ज्यावर अनेकदा विश्वास ठेवणं कठीण असतं. असंच काहीसं आता झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान पाहायला मिळालं. ...
सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची 280 पदे भरण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येत्या महासभेत मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे ...
ठाणे रायगड जिल्हा पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघ या गटाने 154 पक्षी प्रजातीची नोंद करून प्रथम पारितोषिक पटकाविले आहे ...