राज्य सरकारची निष्क्रियता व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यात १९ बळी गेले. या विषबाधा प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. ...
अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
बारामती : कोजागिरी म्हणजे शारदीय, शरद पौर्णिमा...आम्हाला या दोन्ही दैवतांचा आशीर्वाद लाभला...असे बोलत असतानाच अजित पवार भाषण करताना काही काळ स्तब्ध झाले...असे कधी होत नाही असे सांगत ते भावुक झाले...आाणि सभागृह देखील स्तब्ध झाले. बारामती तालुक्याती ...
जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले. ...
घरात साफसफाई करण्याची वेळ तुमच्या पैकी सगळ्यांवरच आली असेल. कधी घरी कुणी नसल्याने, तर कधी घरच्यानी बजावल्याने नाइलाज म्हणून साफसफाईसाठी तुम्ही हातात झाडू घेतली असेल. मग साफसफाई करताना वेगवेगळ्या स्टाइलने झाडू मारण्याची गंमतही तुम्ही केली असेल. पण... ...
जगातील सर्वोच्च आणि सर्वाधीक सन्मानाचे समजले जाणारे नोबेल पुरस्कार गेले तीन दिवस जाहीर होत आहेत. वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज साहित्याचे नोबेल जाहीर करण्यात आले. ...
एकीकडे शहरातील लेडीज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लर आदींवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुसरीकडे कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना मात्र तारीख पे तारीख दिली जात आहे. ...
राज्यात एकीकडे सत्तेत राहून विरोधाची भुमिका शिवसेनेकडून बजावली जात आहे. परंतु ठाण्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपाचीच कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची बाब समोर आली आहे. ...