परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी राज्य शासनाने ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी रेल्वे बोर्डा वितरित केला आहे. यासंबंधी आदेशही गृह विभागाने निर्गमित केले आहेत. ...
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...
रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरी ...