१५ आॅगस्ट, अत्यंत अभिमानाचा दिवस. किती आठवणी त्यामागे. लहानवयात स्वातंत्र्य शब्दाचा अर्थपण डोक्यावरून जायचा. पण त्याबद्दल चाललेल्या चर्चा, आवेश मोठ्या मुलांची छाती फुगवून तावातावात बोलणं हे सारं आजूबाजूला घडत असताना, बघत असताना मनात काहीतरी खळबळ असाय ...
धूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हे ...
पेपर वाचताना कुख्यात गुंड अरुण गवळीनं गांधीजींच्या सत्याचे प्रयोग वाचून परीक्षा दिल्याचं व त्यात तो पहिला आल्याचं पाहून दादासाहेबांची बायको म्हणाली, ‘पहा जरा त्या अरुण गवळीकडे. तो सत्याचे प्रयोग करू लागलाय, आणि तुम्ही पहा. कधीतरी सत्य बोलत चला, जे त् ...
रायगड जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची नुकतीच भेट घेतली. ...
- प्रशांत मानेडोंबिवली: देशासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे ठिकठिकाणी सन्मान होतात; मात्र ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापुरतेच सिमीत असतात. एरव्ही देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूसही केली ...
मीना आयलानी दोन दिवसांत महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओमी कलानी यांना दिल्यावर, त्यांनी असहकार्याची भूमिका मागे घेतली. ...