अंबरनाथ नगपरिषदेचा 2019-20 चा अर्थसंकल्प पालिका सबागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या अर्थसंकल्पीय बैठकीची सुरुवात आणि शेवट हा शिवसेना नगरसेवकांच्या वादावादीतुनच झाला. ...
अमरावती शहरातील कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार वधुपित्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या विसाव्या पाल्याच्या विवाहाच्या अनुषंगाने बुधवारी शंकरबाबांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्या ...
'केंद्रातील भाजपा सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय नेता मानत नाही, त्यामुळेच केंद्र सरकारकडून त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.' ...
होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनीही गुंतवणूक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे. ‘होमियोपॅथी औषध नियमन : जागतिक हातमिळवणी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. ...
लातूर जिल्ह्यातील डिसेंबरअखेर ११ हजार ८९३ शेतक-यांना कृषी विभागाच्या वतीने ३० कोटी रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान देण्यात आले आहे. यातून जवळपास १५ हजार हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ...
२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीची लाट वगैरे काहीच नव्हती. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप सरकारने इव्हीएम हॅक करण्याचे खूप मोठे षडयंत्र रचले होते. ...