खामगाव: राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या ... ...
जीएसटीचे प्रमाण 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आलेले असले तरी, देखील जी रेस्टॉरंट्स याबाबतचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवत नाहीत, उलट ग्राहकांना लुटतात अशा रेस्टॉरंट्सची तपासणी करण्याची मोहीम सरकारच्या वाणिज्य कर खात्याने मंगळवारपासून सुरू केली आ ...
केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून.... ...
फिलीप जेकबने हजारो कोटी रुपये किंमतीचा खनिज माल वागुस - पाळी येथील खाणींवरून उचलल्याचा विशेष तपास पथकाचा (एसअायटी) दावा असून सोमवारी एसआयटीने खाण अधिका-यांसह या खनिज डंपची पाहणी केली. ...
राज्यातील सर्व शासकीय महामंडळे, मंडळे आणि अन्य स्वायत्त संस्था यांच्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व कर्मचा-यांसाठी नव्या वेतनश्रेणीविषयक व्यवस्थेचा प्रस्ताव महामंडळांनी सादर करावा, अशी सूचना करणारे परिपत्रक सरकारच्या अर ...
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात रोवली. आजही जास्तीत जास्त चित्रपट, मालिका, जाहिराती यांची निर्मिती मुंबईत होताना दिसते. या करिता चित्रीकरणाच्या आवश्यक त्या सोयी-सुविधाही महाराष्ट्रात विकसीत झ ...