मुंबई - राज्य शासनाने 5 ऑक्टोबर 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधून तृणधान्य, तेलबिया व कडधान्य्ा नियमनमुक्त करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता रा ...
वर्धा जिल्ह्यातील इंजिनियर असलेल्या तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या करुन स्वत: देखील आत्महत्या केली आहे. हा प्रकार अंबरनाथ कानसई गांव परिसरात घडला ...
मुंबई - मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर राज्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निव ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील गुरु नामक बार १४ आॅक्टोबरला न्यायालयीन स्थगिती असतानाही तडजोडीने जमिनदोस्त केला. ...
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या संस्थेच्यावतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतीवर्षी देण्यात येणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक महेश बाबुराव पाटील ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत येणा-या जिल्ह्यातील २७ अनुदानित आश्रमशाळांना विविध योजनांमधून प्राप्त होणारे अनुदान दोन वर्षांपासून थकले आहेत. ...