सिनेमाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते जी तुम्हाला आमीर खानच्या लगानची आठवण करुन देते. मग वाराणसीच्या मणी घाटावर जन्म होतो तो मणिकर्णिकेचा (राणी लक्ष्मीबाई). ...
अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल, समांतर चाललेले नृत्य-संगीत-वादनाचे कार्यक्रम आणि फक्त पाच दिवसात तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... - कुणाही विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेच ...
सध्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यास स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाणार नाही, असा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. ...
गोव्यात २ मार्चपासून कार्निव्हल साजरा केला जाणार असून ‘खा, प्या आणि मजा करा’ हा संदेश देत ‘किंग मोमो’ची राजवट सुरु होणार आहे. राजधानी शहरात याच दिवशी मिरवणुकीचे आयोजन आहे. ...
माधुरी पोजगे खूनप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली व नंतर त्यांची जामिनावर सुटकासुद्धा झाली. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून मृताचा डीएनए अहवाल का प्राप्त झाला नाही ...
लोकसभेच्या मध्य प्रदेशातील एकूण २९ जागांपैकी २३ जागा भाजपाला, तर केवळ ६ जागा काँग्रेसला मिळतील, असा जनमत चाचणीचा निष्कर्ष आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा ४ टक्के जास्त मतं मिळतील, असंही नमूद करण्यात आलंय. ...