सध्या स्वच्छ सुंदर शहराबाबत जनजागृती केली जात असली तरी डहाणूतील मासे विक्री रस्त्यावरच सुरु असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे. ...
वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले. ...
धाटाव एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे, मुलींना नोकरीत आरक्षण द्या, प्रदूषणावर नियंत्रण आलेच पाहिजे आदी मागण्यांसाठी धाटाव एमआयडीसीविरोधातील बहुजन समाजाने गुरुवारी मोर्चा काढला होता. ...
उत्तर भारतीयांना धमकावण्याचा काही जण प्रयत्न करत होते. परंतू गेल्या चार वर्षांत कुणाची या लोकांना धमकावण्याची हिंमत झालेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...