सोलापूर जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. ...
आज परदेशात केवळ मराठी भाषेमुळे एकत्र आलेली अनेक कुटुंब आहेत. भाषा हे फक्त संभाषणाचं माध्यम नसून भाषेत मन जोडण्याचं सामर्थ्य आहे हे मला पहिल्यांदाच जाणवलं. ...
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक ...
सिंगापूरमधला हक्काचा मराठमोळा मित्र परिवार म्हणजे इथलं 'महाराष्ट्र मंडळ' ! मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची नाळ ही महाराष्ट्राशी नेहमी जुळलेली असते. ...
महाराष्ट्र शासनाच्या इच्छाशक्तीमुळे बी. डी. डी. चाळींचा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागला असून या चाळीतील रहिवाशी ही मुंबईची खरी ओळख असून येथील रहिवाशांनी या पुनर्विकसीत सदनिका भविष्यात विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहत ...
शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या सहा दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे. परिणामी, राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या तब्बल ६५ लाख उत्तरपत्रिक ...
येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना गोव्यात दोन्ही जागा लढविणार असल्याचे गोवा शिवसेनेचे प्रभारी खासदार संजय राऊत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. ...