एकदिवसीय मालिकेत भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर गेले काही दिवस भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्या कुटुंबियांसमवेत काही काळ व्यतित केला. ...
पंढरपूरात 10 लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल झाले आहेत. वारकरी भक्ताला विठू-माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. तर मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखले आहे. त्यामुळे यंदा ... ...
भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे 8-9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ...
मुंबई उच्च न्यायालयाने सातत्याने बेकायदा बॅनर व बॅनरबाज लोकप्रतिनिधी आदींवर कारवाईचे आदेश देऊन देखील मीरा भाईंदर मध्ये सर्रास बेकायदा बॅनर लावले जात आहेत ...
आपल्या स्विंग गोलंदाजीने त्याने अनेकांना भूरळ पाडली होती. पण सध्याच्या घडीला तो भारतीय संघाबाहेर आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये भारताकडून तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...