पोलीस आयुक्त तेजस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांचा कार्यभार औरंगाबाद परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडे सोपविण्यात आले आहे. ...
औरंगाबाद महापालिकेत ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते पाहता आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, ही मागणी तर आम्ही करतच आहोत. पण, त्याशिवाय एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त औरंगाबादला पाठवा. ...
काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे आता भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे आता राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भविष्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...
राज्यातील शहरांपैकी १५२ शहरांसाठी १८५६ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. ३१ मार्चपूर्वी आणखी ४८ शहरांसाठी असा प्रकल्प मंजूर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली. औरंगाबाद येथील कचर ...
मुंबईत भविष्यात सुमारे 65 लाख प्रवाशांना ने-आण करणा-या मेट्रोच्या कामांना वेग आला असून प्रवाशांची सुरक्षा आणि मेट्रोचे दळणवळण सुरक्षीत व्हावे म्हणून मेट्रोचे स्वतंत्र प्राधिकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष ...
शिक्षण विभागासह संगणक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यात आयुक्तांनी येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण सुरु झालेच पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर योग्य कार्यवाही सुरु करण्याची सक्त ताकीद त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांना ...
मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यापासून राजभाषा मराठीची गळचेपी होत असून प्रशासन देखील मराठीला दैनंदिन व्यवहार व जाहीर कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप करत मराठीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनसेने केली आहे . प ...