सध्या मुंबईत फोर व्हिलर आणि टू व्हिलर वाहनांची संख्या वाढत असताना मात्र ही वाहने जर सुरक्षित एका जागी उभी करायची असतील तर पार्किंग(वाहनतळ)व्यवस्था त्या मानाने खूप तुटपुंजी आहे. ...
जोगेश्वरी येथील १३ हजार चौरस मीटरचा भूखंड जो महापालिकेच्या १९९१च्या विकास आराखड्यामध्ये समाविष्ट होता आणि आराखड्यानुसार प्रस्तावित रुग्णालय, मनोरंजन उद्यान बनवण्यासाठी राखीव होता, मुंबई महापालिका आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जाणूनबुजून केलेल्या ...
राज्यात वाणिज्य न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करून जिल्हा पातळीवर वाणिज्य न्यायालये स्थापन केली. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये या न्यायालयांसमोरील प्रलंबित खटल्यांची संख्या 123 टक्क्यांनी वाढून 39 हजारांवर गेली आहे. ...
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणासाठी रान पेटले असतानाच अमरावती महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या भाजपच्या नगरसेविका जयश्री विजयराव डहाके यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा गटनेत्याकडे सोपविला आहे. ...