पंचायत राज व्यवस्थेतील अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजावर ग्रामीण विकास यंत्रणेचे नियंत्रण असले तरी, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जबाबदारी मात्र महसूल खात्यावर सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अद्यावत करणे, प्र ...
देशासमोर भाजपाशिवाय पर्याय नाही, असे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे असते तर इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर हे पंतप्रधान कधी झाले असते काय? महात्मा गांधी यांनी नेहरूंचे पंतप्रधानपदासाठी नाव पुढे केले म्हणून ते झाले, त्यानंतर इ ...
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने बोरिवलीमधील दंहीहंडीला नुकतीच उपस्थिती लावली. ही दहीहंडी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केली असून रवीनाने तिथे जाऊन गोविंदाचा उत्साह वाढवला. ...
उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची ती विशेष काळजी घेत असली तरीही 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चवेळी ड्रेसमुळेच ती खूप नर्व्हस दिसली होती. ...