अलिबाग तालुक्यातील १८, रोहा तालुक्यातील २१ तर श्रीवर्धन तालुक्यातील एक अशा एकूण ४० गावांतील १९ हजार १४६ हेक्टर जमीन संपादन करून सिडकोच्या माध्यमातून एकात्मिक औद्योगिक वसाहत नवनगर क्षेत्र उभारणे प्रस्तावित आहे. ...
नगरपंचायतीस तीन वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीपुढे कचऱ्याचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने कच-याची विल्हेवाट लावता येत नाही, तसेच माणगाव शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने मानवी वस्ती वाढत आहे. ...
ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. यंदा टीकेचे धनी ठरलेली बॅण्डबाजा बारात नाही; मात्र वसुलीसाठी इतर उपाययोजना पालिकेने केल्या आहेत. ...
केडीएमटीतील १८ चालक, वाहकांना अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन, शिवीगाळ, मद्यपान करून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असताना पैशांचा अपहार केल्याच्या कारणावरून उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी पाच वाहकांना निलंबित केले आहे. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह विरार-अलिबाग कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर त्यास कायम विरोध असल्याचे सांगून भूमिपुत्रांच्या विविध समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी आगरीसेना ८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महाम ...