महाराष्ट्राच्या संस्कृती संवर्धनात लोककलांचे आणि शाहिरी कलेचे मोठे योगदान आहे. शाहीर जगला, तर महाराष्ट्र जगेल. राज्य शासनाने शाहिरीच्या शिक्षणासाठी हात देण्याची गरज आहे. ...
मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आजकाल मोबाईलवरील गेमचे वेड लागलेले पाह्यला मिळते. सध्या अनेकजण पबजी या गेममध्ये व्यस्त दिसत आहेत. या गेमला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. ...
वयाच्या तिशीत असताना उत्तम नोकरी, मित्र-मैत्रिणींसोबत मजेत सुरू असणारं बॅचलर आयुष्य, ना कसली काळजी, ना चिंता... तसं म्हटलं तर ते प्रत्येकाला हवंच असतं. आयुष्य असं मजेत जात असताना कॅन्सरसारखा आगंतूक पाहुणा आयुष्यात आला तर..? ...
आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बिझी शेड्यूलमधून धावण्यासाठी रोज अगदी ३० मिनिटे काढली तरी आपण निरोगी जीवनशैलीचा आणि पयार्याने तंदुरुस्तीचा पाया रचू शकतो. ...
पुणे महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे महापालिका प्रशासन चक्रावले होते. ...
कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ...
पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळवंडीमार्गे काळवाडीकडे जाणाऱ्या दांपत्याचा बिबट्याने पाठलाग केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन वाहनचालकांच्या जीवावर बेतत असून, दिवसाआड एक ते दोन जणांना प्राणाला मुकावे लागत आहे. वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्याने शहरात दररोज २ ते ३ अपघात होत आहेत. ...