देशातील आठ मोठ्या शहरांतील बिल्डरांकडे बँका आणि बिगर बँक वित्तीय संस्था यांचे तब्बल ४ लाख कोटी रुपये थकले आहेत. त्यांच्या मिळकतीच्या हिशेबाने हे कर्ज फेडायला त्यांना सात वर्षे लागतील. ...
आधुनिक विचारसरणीशी जुळवून घेणारे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी संयुक्त अरब अमिरातीला दिलेल्या ऐतिहासिक भेटीमुळे इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांतच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आशावादाची नवी पालवी फुटली आहे. ...
हंगामी अर्थमंत्र्यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, असे म्हटले असले तरी तो प्रत्यक्षात पूर्णच अर्थसंकल्प होता. त्यात आयकर कायद्यात बदलसुद्धा प्रस्तावित केले होते. ...
बिहारमध्ये १ एप्रिलपासून नितीशकुमार सरकारने संपूर्ण राज्यात दारूबंदी केली. अतिशय धाडसाचा, राजकीयदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय घेऊन नितीशकुमारनी दारूबंदी हा महिलांचा विषय समजल्या जाणाऱ्या विषयाला राजकीय मुद्द्याचे स्वरूप दिले. ...
मनबुद्धीतून वैचारिक अध्यात्म विरघाळायला लागलं की मनुष्य पशुवत वागायला सुरुवात करतो. शेकडो संत महात्म्यांनी उत्तम विचारांचे संस्कार जनमानसावर करण्याचे प्रयत्न करूनही आजचा प्रगत माणूस स्वैराचाराला का जवळ करतो हे एक मोठं कोडंच आहे. ...
कोकणातील गणपतीपुळे, संत गाडगेबाबांची कर्मभूमी आमला (जि. अमरावती) आणि हिंगोलीतील संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्य ...
शेतक-यांच्या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सुरू केलेल्या ‘देता का जाता’ आंदोलनादरम्यान गुरुवारी पुणतांब्याच्या शेतकºयांनी सरकारसाठी झोळीत भीक मागितली. ...
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला १00 टक्के लोकांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण केले जात असले, तरी आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतली आहे. ...