असे म्हणतात की, माणूस जातीसाठी सर्व काही करतो. काहीही झाले तरी जात सोडत नाही. मी अमूक जातीचा आहे, असे अगदी न चुकता स्वाभिमानाने सांगितले जाते. जात कायद्याने सिद्ध करणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. ...
अनेकांचा असा समज असतो की, भात अधिक खाल्लाने वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढलेले लोक किंवा वजन वाढण्याची भिती असणारे लोक भातापासून दोन हात दूरच राहणे पसंत करतात. ...
झाडांचे संगोपन व्हावे, त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा व्हावी, अशी कुठलीही तरतूद सध्याच्या कायद्यांमध्ये नसल्यामुळे मानव-निर्मित जंगलांनाही सध्याच्या कायद्यांच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लो ...
उन्हाळा सुरू झाला असे म्हणत असताना अचानक गेल्या दोन दिवसांपासून बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागलेल्या पुण्यात या हंगामातील सर्वात कमी निच्चांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ...