लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन  - Marathi News | Uddhav Thackeray assured the Chief Minister if the villagers are opposed, Nadein will not be projected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन 

 गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. ...

डीएमआयसीअंतर्गत पहिली गुंतवणूक औरंगाबादेत- संजय सेठी - Marathi News | First investment under DMIC Aurangabad-Sanjay Sethi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएमआयसीअंतर्गत पहिली गुंतवणूक औरंगाबादेत- संजय सेठी

आॅटो क्षेत्रात महागड्या बाइक्सची निर्मिती करणा-या ‘ह्युसंग’ कंपनीची राज्याला भेट मिळाली आहे. डीएमआयसीअंतर्गत देशातील पहिली गुंतवणूक यानिमित्ताने औरंगाबादेत येत असल्याचे एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत अनौपचारिक चर्चेद ...

बडोद्यात मराठी सारस्वतांची मांदियाळी! साहित्यिकांसह बडोदेकरांचा ग्रंथदिंडीत सहभाग - Marathi News | Marathi Saraswati Mandadi in Baroda! Participation in the writings of Barodakar with literature | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बडोद्यात मराठी सारस्वतांची मांदियाळी! साहित्यिकांसह बडोदेकरांचा ग्रंथदिंडीत सहभाग

बडोदे साहित्य नगरी - 91व्या मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बडोद्यामधील वातावरण मराठीमय झाले आहे. साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ... ...

डोंबिवलीत कागदविरहीत व्यवस्थापन विषयवार कार्यशाळा संपन्न - Marathi News | Dombivli Unlawful Management Seminar Completed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत कागदविरहीत व्यवस्थापन विषयवार कार्यशाळा संपन्न

बदलत्या परिस्थितीनुसार अद्ययावत राहणे ही काळाची गरज झाली आहे. शिक्षण क्षेत्र त्यास अपवाद नाही. केवळ ज्ञान व संशोधनापूरते मर्यादित न राहता महाविद्यालयाची कार्यप्रणाली सोपी, सुटसुटीत तसेच पर्यावरणपूर्वक बनवणे अवश्यक आहे. ...

आयपीएस यादवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, एसीबीकडून तीन मुद्द्यांचा जबाब सादर - Marathi News | Rejecting the anticipatory bail application of the IPS officer, the ACB has given the statement of three issues | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयपीएस यादवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, एसीबीकडून तीन मुद्द्यांचा जबाब सादर

अवैध रेतीचा पकडलेल्या ट्रकसंदर्भात चार्जशिट न्यायालयात सादर न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणारा आयपीएस विजयकृष्ण यादव याचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेडचे चौथे जिल्हा न्यायाधीश सय्यद अकबर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या तपास अधिका-यांनी सादर क ...

एसटीच्या कार्यक्रमात पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची - Marathi News | Journalists and workers at ST program | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या कार्यक्रमात पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

  मुंबई - अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल एसटी बसस्थानकावर सँनिटरी नँपकीन "च्या स्वयंचलित मशीनचे उद्घाटन करण्यात ... ...

मनोहर तल्हार यांचे निधन, साठोत्तरी मराठी साहित्यातील 'मनोहर' पर्व संपले - Marathi News | Manohar Talhar dies, 'Manohar' festival ends in Marathi literature in Sixties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनोहर तल्हार यांचे निधन, साठोत्तरी मराठी साहित्यातील 'मनोहर' पर्व संपले

साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या कथा, कवितांनी एक वेगळी ओळख निर्माण करणारे मनोहर तल्हार यांचे गुरुवारी नागपुरात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सुरेश भट, उद्धव शेळके, मधुकर केचे, राम शेवाळकर यांचे ते समकालीन होते. ...

आसाममध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू - Marathi News | Two pilots die in Assam airport helicopter collapses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू

आसाममधल्या माजुली जिल्ह्यात हवाई दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. ...

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती - Marathi News | Appointing counselors to guide students of class 10th, HSC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या काळात मानसिक दडपणाखाली जाणे, नकारात्मक विचार मनात डोकावणे अशा प्रकारांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष लागत नाही. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम परीक्षेवर होतो. या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण ...