गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. ...
आॅटो क्षेत्रात महागड्या बाइक्सची निर्मिती करणा-या ‘ह्युसंग’ कंपनीची राज्याला भेट मिळाली आहे. डीएमआयसीअंतर्गत देशातील पहिली गुंतवणूक यानिमित्ताने औरंगाबादेत येत असल्याचे एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत अनौपचारिक चर्चेद ...
बडोदे साहित्य नगरी - 91व्या मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बडोद्यामधील वातावरण मराठीमय झाले आहे. साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ... ...
बदलत्या परिस्थितीनुसार अद्ययावत राहणे ही काळाची गरज झाली आहे. शिक्षण क्षेत्र त्यास अपवाद नाही. केवळ ज्ञान व संशोधनापूरते मर्यादित न राहता महाविद्यालयाची कार्यप्रणाली सोपी, सुटसुटीत तसेच पर्यावरणपूर्वक बनवणे अवश्यक आहे. ...
अवैध रेतीचा पकडलेल्या ट्रकसंदर्भात चार्जशिट न्यायालयात सादर न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणारा आयपीएस विजयकृष्ण यादव याचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेडचे चौथे जिल्हा न्यायाधीश सय्यद अकबर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या तपास अधिका-यांनी सादर क ...
साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या कथा, कवितांनी एक वेगळी ओळख निर्माण करणारे मनोहर तल्हार यांचे गुरुवारी नागपुरात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सुरेश भट, उद्धव शेळके, मधुकर केचे, राम शेवाळकर यांचे ते समकालीन होते. ...
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या काळात मानसिक दडपणाखाली जाणे, नकारात्मक विचार मनात डोकावणे अशा प्रकारांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष लागत नाही. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम परीक्षेवर होतो. या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण ...