तेलंगणातील भाजपा आमदार टी राजासिंग यांनी रविवारी औरंगाबाद येथे हिंदू राष्ट्र समितीच्या मंचावरुन सभा घेतली. त्यानंतर, सोलापूर येथेही त्यांची सभा झाली. ...
पाच वर्षात भाजपने सर्व सत्ता केंद्र काबीज केली आहेत.सध्या पंतप्रधानपदाची जागाच रिकामी नसल्यामुळे विरोधक एकत्र येऊन काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी केला आहे. ...
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जालना येथे या आठवड्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पशुप्रदर्शनात परतवाडा येथील मदन नंदवंशी यांच्या दुधाळ म्हशीने तृतीय क्रमांक पटकावला. ...