ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
पूर्वीच्या काही प्रेमकथांत नायक-नायिका दहा-दहा, वीस, पंचवीस वर्षे आपल्या प्रियकराची/प्रेयसीची वाट पाहायचे म्हणे. इथं आता वीस दिवस फोन/व्हॉट्सअॅपवर बोलणं झालं नाही, तर खतम सगळं ! ...
सहा अटेम्प्ट दिले. निकाल तोच. अपयश. पण म्हणून स्पर्धा परीक्षेच्या चक्रांत मी हरलो नाही. वेळीच समांतर ट्रॅक चाललो.. आज संशोधनासाठी पोलंडला आलोय. मला वाटतं, कुठवर जायचं आणि कुठं थांबायचं हे तरी आपण ठरवायलाच हवं.. ...
कार्तिकला महेंद्रसिंग धोनीच्या जागी विश्वचषकात खेळवायला हवे, या चर्चेला उत आला होता. पण माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांचे मत मात्र वेगळे आहे. ...
राज्य शासनाने मगील 3 वर्षात 4 लाख 64 हजार कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून उर्वरित 2 लाख 45 हजार प्रलंबित कृषीपंपांना उच्च दाब प्रणाली मार्फत (एचव्हीडीसी) कनेक्शन देण्यात येणार असून हे काम ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत ...
प्रत्येक स्त्रीने स्वत:वरील सर्व बंधने झुगारुन स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी अस्त्र फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी मॅक्सस मॉल येथील बँक्विट हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात दि ...
ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा हा दुसरा सिनेमा. बबन. अस्सल मातीतला सिनेमा काढायचा म्हणून झपाटलेल्या भाऊराव क-हाडेनं आपली जमीन विकून पहिला सिनेमा बनवला. दुसऱ्या सिनेमाचीही त्याची वाट सोपी नव्हतीच.. मात्र रांगडा, ग्रामीण बाजाचा आणि ...