ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी बनलेल्या पाकिस्तानचे चीनशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. भारताला घेरण्यासाठी हे दोन्ही शेजारी नेहमीच कारवाया करत असतात. आता या दोन्ही देशांमधील मैत्री आर्थिक क्षेत्रामधून सामरिक क्षेत्रापर्यंत पोहोचली आह ...
भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआयने शामीला क्लीन चीट दिली आहे. त्याचबरोबर त्यावर करण्यात आलेले मॅच फिक्सींगचे आरोपही फेटाळले आहेत. त्यामुळे आता शामीचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद आता कचऱ्याची राजधानी झाले आहे. नारेगावकरांनी कचरा टाकण्यास विरोध केला. त्यानंतर जागांची शोधाशोध झाली. त्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र, गल्ली ते मुंबई अशा गोंधळात एका अधिकाऱ्याची बदली, तर एकाला सक्तीने आर ...
भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआय शामीला क्लीन चीट देणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शामीचे चांगले दिवस सुरु झाले आहेत, असे म्हटले जात आहे. ...